News

मराठीला 'खो' देणार्‍या शाळांवर कारवाई होणार

11/07/2011 18:54
  मराठीची अवहेलना सहन करणार नाही - दर्डा राज्य शासनाने अमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे अनिवार्य केले. याची अंमलबजावणी प्रत्येक शाळेने केली पाहिजे. जर त्यात हयगय केली तर ते सहन केले जाणार नाही. त्या शाळांना नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दर्डा यांनी 'लोकमत'शी...

विद्यार्थ्यांना अपघात कवच

11/07/2011 18:48
      विमा कंपन्यांना फाटा; आता शासनच राबविणार योजना राज्यातील २ कोटी ४४ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ ...

सर्वसामान्यांच्या हितासाठीच भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र

11/07/2011 16:05
देशात महागाईने उच्चांक गाठला असून वेळोवेळी घटनेची पायमल्ली होत आहे. सर्वसामन्य माणसांचे जगणे असह्य झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता एकच पर्याय भीमशक्ती- शिवशक्तीच्या रूपाने आपल्यासमोर असल्याचे प्रतिपादन खा. चंद्रकांत खैरे यांनी केले.  शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या...

जिल्ह्यात १४ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

11/07/2011 16:04
■ भाग्यनगरचे तारे यांच्याकडे इतवारा ठाण्याचा पदभार अनुराग पोवळे। दि.१0 (नांदेड) जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी रविवारी काढले आहेत. या आदेशात जिल्ह्यात नवनिर्मित विमानतळ पोलिस ठाणेही कार्यान्वित करण्यात आले असून पहिले अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक...

पंढरपुरात ९ लाख भाविक

11/07/2011 09:40
  गणेश सखाराम डोके (वय ६५) आणि रुक्मिणी गणेश डोके (वय ५८) रा. रोहणा, पो. आळंद खंडोबाचा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा. गणेश डोके यांचे वडील वारी करीत होते. गेल्या ११ वर्षांपासून डोके दाम्पत्य वारी करीत आहे. संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीमागे श्री ज्ञानेश्‍वर शंकर महाराज मुरकूट यांची दिंडी...

कंधार तालुक्यात जुगार अड्डय़ावर धाड

11/07/2011 09:39
 कंधार तालुक्यातील बारूळ येथे सिंचन वसाहतीत जुगार खेळणार्‍या ७ जणांना प्रभारी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकून अटक केली. ८ जुलै रोजी सायंकाळी ही धाड टाकली. तर देगलूर तालुक्यातील मरखेल येथे मटका चालविणार्‍यास पोलिसांनी अटक केली. बारूळ येथील सिंचन वसाहतीत ८ जुलै रोजी गोपाळ...

एसटीच्या भाडेवाढीने सर्वसामान्य हैराण

11/07/2011 09:36
 यावर्षी खाद्यपदार्थापासून ते पेट्रेलियम पदार्थापर्यंत सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त झाला आहे. इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एस.टी.चे तिकीटाचे दर कमी असल्याने तसेच प्रवास सुरक्षित असल्यामुळे नोकरदार तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने बसने प्रवास करतात, परंतु...

शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळेना

11/07/2011 09:35
 शाळा सुरू होवून महिना होत असला तरी नायगाव तालुक्यातील शाळांना पोषण आहार साहित्याचा पुरवठा संबंधित यंत्रणेकडून मिळाला नसल्याने बहुतांश शाळांतील आहार बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना घरी गेल्यानंतरही पेरणीच्या कामासाठी संपूर्ण कुटुंबिय शेतीकडे जात असल्याने उपाशीपोटीच रहावे लागत आहे. गडगा...
<< 1 | 2

Make a free website Webnode